धर्माच भांडण धर्माशी नसतं, अधर्माशी असतं.
निरनिराळे धर्म म्हणजे पूर्णत्वाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत. सर्व नद्या ज्याप्रमाणे समुद्रला मिळतात त्याप्रमाणे सर्व धर्म ईश्वराकडे येतात. तेंवा धर्माच झगडा धर्माशी असूच शकत नाही. ते अज्ञानाच लक्षण आहे. धर्माच भांडण अधर्म व अनीती बरोबर असत.
No comments:
Post a Comment