महासंस्कृती
Power To You.
Sunday, November 7, 2010
‘गीतारहस्य’ : तत्वज्ञानातील लेणे
बरोबर शंभर वर्षांपूर्वी २ नोव्हेंबर १९१० रोजी कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’च्या लेखनास प्रारंभ केला. टिळक तुरुंगातून सुटून आल्यावर काही महिन्यांनी तो ग्रंथ प्रसिद्ध झाला. भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील एक वैचारिक शस्त्र म्हणून ‘गीतारहस्य’ ओळखले जाऊ लागले....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment